“नाशिकमध्ये वकिलांची भव्य तिरंगा यात्रा; शहीद जवानांना मानवंदना देत देशभक्तीचा जागर”

निलेश चव्हाण (सातपूर प्रतिनिधी) भारतीय जवानांचे मनोबल उंचावावे आणि देशाच्या एकतेचे प्रतीक म्हणून नाशिकमधील भारतप्रेमी वकील बांधवांच्या वतीने एक भव्य…

“मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात : दोन मोटरसायकलचा समोरासमोर धडकेत पती-पत्नी गंभीर जखमी”

आज दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावर राजूर पाटीजवळ दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत…

“इमानदारीचा सुंदर प्रत्यय: विसरलेली बॅग परत मिळवून दिल्याने प्रवाशाचा विश्वास जपला”

त्र्यंबकेश्वर (ता. 14 मे 2025): आज त्र्यंबकेश्वर बस स्थानकावर एक आदर्श आणि प्रेरणादायी घटना घडली. अनंता गणेश अंजोळे, राहणार खामगाव,…

“दृष्टी नसूनही यशस्वी दृष्टिकोन: यशराज शिंदे यांची दहावीत ९२.२०% गुणांसह उज्वल कामगिरी”

नाशिक: अंधत्वावर मात करत यशाच्या शिखरावर पोहोचलेला यशराज अरुण शिंदे हा अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथील रहिवासी विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ९२.२०%…

इगतपुरी व येवला तालुक्याचा गौरव! विज्ञान व कला शाखेत दोन विद्यार्थिनींची घवघवीत यशस्वी कामगिरी

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व येवला तालुक्यातील विद्यार्थिनींनी बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून आपल्या गावाचा आणि कुटुंबाचा अभिमान वाढवला आहे.…

बारावीनंतर काय? विद्यार्थ्यांसाठी ‘या’ आहेत सर्वोत्कृष्ट करिअरच्या दिशा!

बारावीचा निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांसमोर मोठा प्रश्न उभा राहतो – पुढे काय? विज्ञान, कला किंवा वाणिज्य या कोणत्याही…

वैतरणा धरणातून मुंबईकडे जाणारे पाणी रोखले – जल जीवन योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात एल्गार संघटनेचे तीव्र आंदोलन

इगतपुरी, १ मे २०२५ – महाराष्ट्र दिनी इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणातून मुंबईकडे जाणारे पाणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखले. जल…

नाशिकमध्ये ‘जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय’ सुरु; दिव्यांग कल्याणासाठी नवा टप्पा

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 15 डिसेंबर 2022 च्या अधिसूचनेनुसार स्वतंत्ररित्या स्थापन करण्यात आलेल्या दिव्यांग कल्याण विभागाने आपल्या “100…

त्र्यंबकेश्वरमध्ये घरकुल लाभार्थ्यांची प्रतीक्षा अखेर आंदोलनात; भाजप तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर यांची थेट दखल

काळू गांगुर्डे (त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अद्याप लाभ न मिळाल्यामुळे नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला आहे.…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री “अजित पवार” यांचे मार्गदर्शनाखाली व आमदार “हिरामण खोसकर साहेब” यांचे नेतृत्वाखाली कलश यात्रा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ईगतपुरी वतीने मंगल कलश आज श्री क्षेत्र कावनई, कपिलधारा तीर्थ, कावनई किल्ला, सर्वतीर्थ टाकेद, कळसुबाई येथील तिर्थजल…