राज्यातील १३० व्यक्ती व संस्थांना सामाजिक न्याय पुरस्कारांची घोषणा; १० जूनला सन्मान सोहळा

मुंबई | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली…

पत्रकारितेतून सेवाभाव व आत्मशोधाची साधना : आत्मा मलिक भूमीत पत्रकार केडर कॅम्प उत्साहात संपन्न

कोपरगाव/शिर्डी : “पत्रकारिता ही केवळ बातमी पोहोचवण्याचे साधन नसून, ती समाजाला दिशा देणारी एक साधना आहे,” असे प्रतिपादन आत्मा मलिकचे…

नाशिक सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२८: तारीख निश्चित! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ऐतिहासिक बैठक

नाशिक, १ जून २०२५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विविध आखाड्यांचे साधू-महंत यांच्या साक्षीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ…

“स्वच्छतेचा आदर्श ठरलेले त्र्यंबकेश्वर बसस्थानक; एस.टी. अधिकाऱ्यांच्या पथकाकडून पाहणीला उत्स्फूर्त प्रतिसाद”

हरीश तूपलोंढे (त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत, त्र्यंबकेश्वर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकाची स्वच्छता सर्वेक्षण…

“नाशिकमध्ये वकिलांची भव्य तिरंगा यात्रा; शहीद जवानांना मानवंदना देत देशभक्तीचा जागर”

निलेश चव्हाण (सातपूर प्रतिनिधी) भारतीय जवानांचे मनोबल उंचावावे आणि देशाच्या एकतेचे प्रतीक म्हणून नाशिकमधील भारतप्रेमी वकील बांधवांच्या वतीने एक भव्य…

“मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात : दोन मोटरसायकलचा समोरासमोर धडकेत पती-पत्नी गंभीर जखमी”

आज दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावर राजूर पाटीजवळ दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत…

“इमानदारीचा सुंदर प्रत्यय: विसरलेली बॅग परत मिळवून दिल्याने प्रवाशाचा विश्वास जपला”

त्र्यंबकेश्वर (ता. 14 मे 2025): आज त्र्यंबकेश्वर बस स्थानकावर एक आदर्श आणि प्रेरणादायी घटना घडली. अनंता गणेश अंजोळे, राहणार खामगाव,…

“दृष्टी नसूनही यशस्वी दृष्टिकोन: यशराज शिंदे यांची दहावीत ९२.२०% गुणांसह उज्वल कामगिरी”

नाशिक: अंधत्वावर मात करत यशाच्या शिखरावर पोहोचलेला यशराज अरुण शिंदे हा अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथील रहिवासी विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ९२.२०%…

इगतपुरी व येवला तालुक्याचा गौरव! विज्ञान व कला शाखेत दोन विद्यार्थिनींची घवघवीत यशस्वी कामगिरी

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व येवला तालुक्यातील विद्यार्थिनींनी बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून आपल्या गावाचा आणि कुटुंबाचा अभिमान वाढवला आहे.…

बारावीनंतर काय? विद्यार्थ्यांसाठी ‘या’ आहेत सर्वोत्कृष्ट करिअरच्या दिशा!

बारावीचा निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांसमोर मोठा प्रश्न उभा राहतो – पुढे काय? विज्ञान, कला किंवा वाणिज्य या कोणत्याही…