आईंच्या अस्थींवर वृक्षारोपण; इगतपुरीच्या साकुरमध्ये पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश

प्रतिनिधी:- शिवनाथ घोटकर,घोटी बु, दि.२१/०६/२०२६.रोजी,झाडे लावा, झाडे जगवा हे केवळ कागदावर किंवा घोषवाक्यापुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष कृतीत आणण्याची…

टीव्ही, मोबाईल मुक्तीचा संदेश देत माणिकखांब जिल्हा परिषद शाळेत ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात संपन्न!

प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर.घोटी बु, माणिकखांब (ता.इगतपुरी) येथे सोमवार, दिनांक १५ जून २०२६ रोजी ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इगतपुरी…

बैलगाडीतून मिरवणूक अन् गुलाबपुष्पाने स्वागत; उंबरकोन जिल्हा परिषद शाळेत ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात,

प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर घोटी बु. दि.१५/०६/२०२६,उंबरकोन :स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात…

वडिलांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त २५ वृक्षांचे रोपण; माणिकखांब येथे अनोखा उपक्रम,आहे.

प्रतिनिधी: शिवनाथ घोटकर, घोटी बु. माणिकखांब सध्याची वाढती उष्णता आणि बदलणारे हवामान ही आपल्या सर्वांसमोरची एक गंभीर समस्या बनली आहे.…

माणिकखांब ग्रामपंचायतीचे आरक्षण शासकीय नियमांनुसार निश्चित; ग्रामस्थांची मोठी उपस्थिती,

प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर, घोटी बु. माणिकखांब येथील ग्रामपंचायत निवडणूक २०२६ चे आरक्षण निश्चित करण्यासाठी आज, दिनांक १२ जून २०२६ रोजी विशेष…

घोटी ते खंबाळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 अ संदर्भात शेतकऱ्यांची खंबाळे डहाळेवाडी येथे बैठक,

प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर. इगतपुरी, आज दि.२८/०५/२०२६ रोजी, सकाळी ११:३०,वा.खंबाळे डहाळेवाडी येथे घोटी- त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्ग 160 अ च्या बाधित शेतकऱ्यांची मीटिंग…

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सैन्याच्या इगतपुरी तालुका अध्यक्ष पदी नागेश गायकर, यांची निवड.

प्रतिनिधी:-शिवनाथ घोटकर, इगतपुरी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाच्या दृष्टीने इगतपुरी तालुका आणि नाशिक जिल्हा अत्यंत महत्त्वाचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो.महाराष्ट्र…

अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती 23 मे रोजी होणार नासिक येथे बांधकाम पेंटर /चित्रकार / कलावंत /साहित्यिकांची बैठक,

प्रतिनिधी:-शिवनाथ घोटकर. इगतपुरी, नाशिक– राज्यव्यापी कलावंतांची एकमेव पोलादी संघटना असलेल्या अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती या कलावंत संघटनेच्या वतीने…

प्रत्येक गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारावे.प्रा.ज्ञानेश्वर बनसोडे यांचे मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे निवेदन,

प्रतिनिधी:प्रा.ज्ञानेश्वर बनसोडे,अहिल्यानगर, संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक गावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर व्हावा. यासाठी प्रत्येक गावात महामानव; भारतीय राज्यघटनेचे…

इगतपुरी तालुक्यात माणिकखांब येथे विद्यार्थी गुणगौरव सभारंभ गावातील विद्यार्थी प्रथमच झाला महाराष्ट्र पोलीस व माणिक खांब जन्मभुमी मध्ये ह.भ.प.बाळासाहेब महाराज गतीर, यांच्या सन्माचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला,

प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर, इगतपुरी,दि. १६/०५/२०२६ रोजी, माणिकखांब येथे समाज उन्नतीसाठी शिक्षण हे एकमेव साधन आहे,त्याची कास धरल्यास नक्कीच समाज परिवर्तन घडून…